धक्कादायक : चार तरुणींनी तरुणाचे अपहरण करून केला अत्याचार

मुंबई चौफेर | २३ नोव्हेंबर २०२२ | जालंधरमधून अपहरण आणि लैंगिक छळाचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जालंधरमधील एका चामड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या…
Read More...

मेघालयात हिंसाचार ; ७ जिल्ह्यात मोबाईल,इंटरनेट सेवा बंद

मुंबई चौफेर | २२ नोव्हेंबर २०२२ | आसाम-मेघालय सीमेवर मंगळवारी (२२नोव्हेंबर) सकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मेघालय…
Read More...

उद्धव ठाकरे यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा

मुंबई चौफेर | २२ नोव्हेंबर २०२२ | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी…
Read More...

सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा अधिवेशन दि. ११ डिसेंबर, २०२२ रोजी कुऱ्हे पानाचे,भुसावळ येथे होणार

सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा अधिवेशन दि. ११ डिसेंबर, २०२२ रोजी कुऱ्हे पानाचे ( भुसावळ ) येथे होणार स्वागताध्यक्षपदी - मुकुंदभाऊ सपकाळे तर कार्याध्यक्षपदी - सुधाकरभाऊ बडगुजर…
Read More...

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणेबाबत धरणगाव तहसिलला निवेदन सादर

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणेबाबत धरणगाव तहसिलला निवेदन सादर धरणगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ प्रशासनाकडून लावण्यात आलेला अशोकचक्रासह तिरंगा ध्वज मळकट अवस्थेत…
Read More...

वैशाली येथे मद्यधुंद ट्रकचालकाने ३० जणांना चिरडले ; १२ जणांचा मृत्यू

मुंबई चौफेर | २१ नोव्हेंबर २०२२ | बिहारमध्ये दारूबंदी आहे. येथे दारू पिणे आणि सर्व्ह करणे दोन्ही गुन्हा आहे. कायद्याने तो गुन्हा आहे. यानंतरही दारू बंदी असलेल्या बिहारमधील…
Read More...

इंडोनेशियात भूकंप ३० जण ठार

मुंबई चौफेर | २१ नोव्हेंबर २०२२ | इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे सोमवार (दि.२१) रोजी भूकंपाचे धक्के जाणवले असून भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.६ इतकी असल्याची माहिती समोर आली…
Read More...

राज्यपालांचे धोतर फाडणाऱ्यास लाखाचे बक्षीस

मुंबई चौफेर | २० नोव्हेंबर २०२२ | छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आक्रमक भूमीका घेत त्यांचे धोतर फाडणार्‍याला एक लाखांचे बक्षीस जाहीर…
Read More...

पोटच्या दोन मुलांना पाण्यात फेकून मातेने स्वतःही संपविले जीवन

मुंबई चौफेर | २० नोव्हेंबर २०२२ | एका महिलेने तिच्या दोन मुलांना पाण्यात टाकून स्वत:ही जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात येथे घडला आहे. पाण्यात…
Read More...

महाबळेश्वरपेक्षाही ‘कुल’ जळगाव !

मुंबई चौफेर | १९ नोव्हेंबर २०२२ | राज्यात हळूहळू थंडीचा जोर वाढत चालला आहे. उशिरा पर्यन्त पाऊस सुरू असल्याने यंदाच्या वर्षी थंडीचा कहरच होईल अशी चर्चा सुरू झाली होती. त्यातच…
Read More...